Saturday, December 20, 2025

विष्णू सहस्त्रनाम


ॐ विश्वं विष्णुर्वषट्कारो भूतभव्यभवत्प्रभुः ।

भूतकृद्भूतभृद्भावो भूतात्मा भूतभावनः ॥ १४ ॥

 

पूतात्मा परमात्मा च मुक्तानां परमा गतिः ।

अव्ययः पुरुषः साक्षी क्षेत्रज्ञोऽक्षर एव च ॥ १५ ॥

 

योगो योगविदां नेता प्रधानपुरुषेश्वरः ।

नारसिंहवपुः श्रीमान् केशवः पुरुषोत्तमः ॥ १६ ॥

 

सर्वः शर्वः शिवः स्थाणुर्भूतादिर्निधिरव्ययः ।

संभवो भावनो भर्ता प्रभवः प्रभुरीश्वरः ॥ १७ ॥

 

स्वयंभूः शम्भुरादित्यः पुष्कराक्षो महास्वनः ।

अनादिनिधनो धाता विधाता धातुरुत्तमः ॥ १८ ॥

 

अप्रमेयो हृषीकेशः पद्मनाभोऽमरप्रभुः ।

विश्वकर्मा मनुस्त्वष्टा स्थविष्ठः स्थविरो ध्रुवः ॥ १९ ॥

 

अग्राह्यः शाश्वतः कृष्णो लोहिताक्षः प्रतर्दनः ।

प्रभूतस्त्रिककुब्धाम पवित्रं मङ्गलं परम् ॥ २० ॥

 

ईशानः प्राणदः प्राणो ज्येष्ठः श्रेष्ठः प्रजापतिः ।

हिरण्यगर्भो भूगर्भो माधवो मधुसूदनः ॥ २१ ॥

 

ईश्वरो विक्रमी धन्वी मेधावी विक्रमः क्रमः ।

अनुत्तमो दुराधर्षः कृतज्ञः कृतिरात्मवान् ॥ २२ ॥

 

सुरेशः शरणं शर्म विश्वरेताः प्रजाभवः ।

अहः संवत्सरो व्यालः प्रत्ययः सर्वदर्शनः ॥ २३ ॥

 

अजः सर्वेश्वरः सिद्धः सिद्धिः सर्वादिरच्युतः ।

वृषाकपिरमेयात्मा सर्वयोगविनिःसृतः ॥ २४ ॥

 

वसुर्वसुमनाः सत्यः समात्माऽसम्मितः समः ।

अमोघः पुण्डरीकाक्षो वृषकर्मा वृषाकृतिः ॥ २५ ॥

 

रुद्रो बहुशिरा बभ्रुर्विश्वयोनिः शुचिश्रवाः ।

अमृतः शाश्वत स्थाणुर्वरारोहो महातपाः ॥ २६ ॥

 

सर्वगः सर्वविद्भानुर्विष्वक्सेनो जनार्दनः ।

वेदो वेदविदव्यङ्गो वेदाङ्गो वेदवित् कविः ॥ २७ ॥

 

लोकाध्यक्षः सुराध्यक्षो धर्माध्यक्षः कृताकृतः ।

चतुरात्मा चतुर्व्यूहश्चतुर्दंष्ट्रश्चतुर्भुजः ॥ २८ ॥

 

भ्राजिष्णुर्भोजनं भोक्ता सहिष्णुर्जगदादिजः ।

अनघो विजयो जेता विश्वयोनिः पुनर्वसुः ॥ २९ ॥

 

उपेन्द्रो वामनः प्रांशुरमोघः शुचिरूर्जितः ।

अतीन्द्रः संग्रहः सर्गो धृतात्मा नियमो यमः ॥ ३० ॥

 

वेद्यो वैद्यः सदायोगी वीरहा माधवो मधुः ।

अतीन्द्रियो महामायो महोत्साहो महाबलः ॥ ३१ ॥

 

महाबुद्धिर्महावीर्यो महाशक्तिर्महाद्युतिः ।

अनिर्देश्यवपुः श्रीमानमेयात्मा महाद्रिधृक् ॥ ३२ ॥

 

महेष्वासो महीभर्ता श्रीनिवासः सतां गतिः ।

अनिरुद्धः सुरानन्दो गोविन्दो गोविदां पतिः ॥ ३३ ॥

 

मरीचिर्दमनो हंसः सुपर्णो भुजगोत्तमः ।

हिरण्यनाभः सुतपाः पद्मनाभः प्रजापतिः ॥ ३४ ॥

 

अमृत्युः सर्वदृक् सिंहः सन्धाता सन्धिमान् स्थिरः ।

अजो दुर्मर्षणः शास्ता विश्रुतात्मा सुरारिहा ॥ ३५ ॥

 

गुरुर्गुरुतमो धाम सत्यः सत्यपराक्रमः ।

निमिषोऽनिमिषः स्रग्वी वाचस्पतिरुदारधीः ॥ ३६ ॥

 

अग्रणीर्ग्रामणीः श्रीमान् न्यायो नेता समीरणः ।

सहस्रमूर्धा विश्वात्मा सहस्राक्षः सहस्रपात् ॥ ३७ ॥

 

आवर्तनो निवृत्तात्मा संवृतः संप्रमर्दनः ।

अहः संवर्तको वह्निरनिलो धरणीधरः ॥ ३८ ॥

 

सुप्रसादः प्रसन्नात्मा विश्वधृग्विश्वभुग्विभुः ।

सत्कर्ता सत्कृतः साधुर्जह्नुर्नारायणो नरः ॥ ३९ ॥

 

असंख्येयोऽप्रमेयात्मा विशिष्टः शिष्टकृच्छुचिः ।

सिद्धार्थः सिद्धसंकल्पः सिद्धिदः सिद्धिसाधनः ॥ ४० ॥

 

वृषाही वृषभो विष्णुर्वृषपर्वा वृषोदरः ।

वर्धनो वर्धमानश्च विविक्तः श्रुतिसागरः ॥ ४१ ॥

 

सुभुजो दुर्धरो वाग्मी महेन्द्रो वसुदो वसुः ।

नैकरूपो बृहद्रूपः शिपिविष्टः प्रकाशनः ॥ ४२ ॥

 

ओजस्तेजोद्युतिधरः प्रकाशात्मा प्रतापनः ।

ऋद्धः स्पष्टाक्षरो मन्त्रश्चन्द्रांशुर्भास्करद्युतिः ॥ ४३ ॥

 

अमृतांशूद्भवो भानुः शशबिन्दुः सुरेश्वरः ।

औषधं जगतः सेतुः सत्यधर्मपराक्रमः ॥ ४४ ॥

 

भूतभव्यभवन्नाथः पवनः पावनोऽनलः ।

कामहा कामकृत्कान्तः कामः कामप्रदः प्रभुः ॥ ४५ ॥

 

युगादिकृद्युगावर्तो नैकमायो महाशनः ।

अदृश्यो व्यक्तरूपश्च सहस्रजिदनन्तजित् ॥ ४६ ॥

 

इष्टोऽविशिष्टः शिष्टेष्टः शिखण्डी नहुषो वृषः ।

क्रोधहा क्रोधकृत्कर्ता विश्वबाहुर्महीधरः ॥ ४७ ॥

 

अच्युतः प्रथितः प्राणः प्राणदो वासवानुजः ।

अपांनिधिरधिष्ठानमप्रमत्तः प्रतिष्ठितः ॥ ४८ ॥

 

स्कन्दः स्कन्दधरो धुर्यो वरदो वायुवाहनः ।

वासुदेवो बृहद्भानुरादिदेवः पुरन्दरः ॥ ४९ ॥

 

अशोकस्तारणस्तारः शूरः शौरिर्जनेश्वरः ।

अनुकूलः शतावर्तः पद्मी पद्मनिभेक्षणः ॥ ५० ॥

 

पद्मनाभोऽरविन्दाक्षः पद्मगर्भः शरीरभृत् ।

महर्द्धिरृद्धो वृद्धात्मा महाक्षो गरुडध्वजः ॥ ५१ ॥

 

अतुलः शरभो भीमः समयज्ञो हविर्हरिः ।

सर्वलक्षणलक्षण्यो लक्ष्मीवान् समितिञ्जयः ॥ ५२ ॥

 

विक्षरो रोहितो मार्गो हेतुर्दामोदरः सहः ।

महीधरो महाभागो वेगवानमिताशनः ॥ ५३ ॥

 

उद्भवः क्षोभणो देवः श्रीगर्भः परमेश्वरः ।

करणं कारणं कर्ता विकर्ता गहनो गुहः ॥ ५४ ॥

 

व्यवसायो व्यवस्थानः संस्थानः स्थानदो ध्रुवः ।

परर्द्धिः परमस्पष्टस्तुष्टः पुष्टः शुभेक्षणः ॥ ५५ ॥

 

रामो विरामो विरजो मार्गो नेयो नयोऽनयः ।

वीरः शक्तिमतां श्रेष्ठो धर्मो धर्मविदुत्तमः ॥ ५६ ॥

 

वैकुण्ठः पुरुषः प्राणः प्राणदः प्रणवः पृथुः ।

हिरण्यगर्भः शत्रुघ्नो व्याप्तो वायुरधोक्षजः ॥ ५७ ॥

 

ऋतुः सुदर्शनः कालः परमेष्ठी परिग्रहः ।

उग्रः संवत्सरो दक्षो विश्रामो विश्वदक्षिणः ॥ ५८ ॥

 

विस्तारः स्थावरस्थाणुः प्रमाणं बीजमव्ययम् ।

अर्थोऽनर्थो महाकोशो महाभोगो महाधनः ॥ ५९ ॥

 

अनिर्विण्णः स्थविष्ठोऽभूर्धर्मयूपो महामखः ।

नक्षत्रनेमिर्नक्षत्री क्षमः क्षामः समीहनः ॥ ६० ॥

 

यज्ञ इज्यो महेज्यश्च क्रतुः सत्रं सतां गतिः ।

सर्वदर्शी विमुक्तात्मा सर्वज्ञो ज्ञानमुत्तमम् ॥ ६१ ॥

 

सुव्रतः सुमुखः सूक्ष्मः सुघोषः सुखदः सुहृत् ।

मनोहरो जितक्रोधो वीरबाहुर्विदारणः ॥ ६२ ॥

 

स्वापनः स्ववशो व्यापी नैकात्मा नैककर्मकृत् ।

वत्सरो वत्सलो वत्सी रत्नगर्भो धनेश्वरः ॥ ६३ ॥

 

धर्मगुब्धर्मकृद्धर्मी सदसत्क्षरमक्षरम् ।

अविज्ञाता सहस्रांशुर्विधाता कृतलक्षणः ॥ ६४ ॥




 

गभस्तिनेमिः सत्त्वस्थः सिंहो भूतमहेश्वरः ।

आदिदेवो महादेवो देवेशो देवभृद्गुरुः ॥ ६५ ॥

 

उत्तरो गोपतिर्गोप्ता ज्ञानगम्यः पुरातनः ।

शरीरभूतभृद्भोक्ता कपीन्द्रो भूरिदक्षिणः ॥ ६६ ॥

 

सोमपोऽमृतपः सोमः पुरुजित्पुरुसत्तमः ।

विनयो जयः सत्यसंधो दाशार्हः सात्त्वतांपतिः ॥ ६७ ॥

 

जीवो विनयिता साक्षी मुकुन्दोऽमितविक्रमः ।

अम्भोनिधिरनन्तात्मा महोदधिशयोऽन्तकः ॥ ६८ ॥

 

अजो महार्हः स्वाभाव्यो जितामित्रः प्रमोदनः ।

आनन्दो नन्दनो नन्दः सत्यधर्मा त्रिविक्रमः ॥ ६९ ॥

 

महर्षिः कपिलाचार्यः कृतज्ञो मेदिनीपतिः ।

त्रिपदस्त्रिदशाध्यक्षो महाशृङ्गः कृतान्तकृत् ॥ ७० ॥

 

महावराहो गोविन्दः सुषेणः कनकाङ्गदी ।

गुह्यो गभीरो गहनो गुप्तश्चक्रगदाधरः ॥ ७१ ॥

 

वेधाः स्वाङ्गोऽजितः कृष्णो दृढः संकर्षणोऽच्युतः ।

वरुणो वारुणो वृक्षः पुष्कराक्षो महामनाः ॥ ७२ ॥

 

भगवान् भगहाऽऽनन्दी वनमाली हलायुधः ।

आदित्यो ज्योतिरादित्यः सहिष्णुर्गतिसत्तमः ॥ ७३ ॥

 

सुधन्वा खण्डपरशुर्दारुणो द्रविणप्रदः ।

दिवःस्पृक् सर्वदृग्व्यासो वाचस्पतिरयोनिजः ॥ ७४ ॥

 

त्रिसामा सामगः साम निर्वाणं भेषजं भिषक् ।

संन्यासकृच्छमः शान्तो निष्ठा शान्तिः परायणम् ॥ ७५ ॥

त्रिसामा सामगः साम निर्वाणं भेषजं भिषक् ।

संन्यासकृच्छमः शान्तो निष्ठा शान्तिः परायणम् ॥ ७५ ॥

 

शुभाङ्गः शान्तिदः स्रष्टा कुमुदः कुवलेशयः ।

गोहितो गोपतिर्गोप्ता वृषभाक्षो वृषप्रियः ॥ ७६ ॥

 

अनिवर्ती निवृत्तात्मा संक्षेप्ता क्षेमकृच्छिवः ।

श्रीवत्सवक्षाः श्रीवासः श्रीपतिः श्रीमतांवरः ॥ ७७ ॥

 

श्रीदः श्रीशः श्रीनिवासः श्रीनिधिः श्रीविभावनः ।

श्रीधरः श्रीकरः श्रेयः श्रीमाँल्लोकत्रयाश्रयः ॥ ७८ ॥

 

स्वक्षः स्वङ्गः शतानन्दो नन्दिर्ज्योतिर्गणेश्वरः ।

विजितात्माऽविधेयात्मा सत्कीर्तिश्छिन्नसंशयः ॥ ७९ ॥

 

उदीर्णः सर्वतश्चक्षुरनीशः शाश्वतस्थिरः ।

भूशयो भूषणो भूतिर्विशोकः शोकनाशनः ॥ ८० ॥

 

अर्चिष्मानर्चितः कुम्भो विशुद्धात्मा विशोधनः ।

अनिरुद्धोऽप्रतिरथः प्रद्युम्नोऽमितविक्रमः ॥ ८१ ॥

 

कालनेमिनिहा वीरः शौरिः शूरजनेश्वरः ।

त्रिलोकात्मा त्रिलोकेशः केशवः केशिहा हरिः ॥ ८२ ॥

 

कामदेवः कामपालः कामी कान्तः कृतागमः ।

अनिर्देश्यवपुर्विष्णुर्वीरोऽनन्तो धनंजयः ॥ ८३ ॥

 

ब्रह्मण्यो ब्रह्मकृद् ब्रह्मा ब्रह्म ब्रह्मविवर्धनः ।

ब्रह्मविद् ब्राह्मणो ब्रह्मी ब्रह्मज्ञो ब्राह्मणप्रियः ॥ ८४ ॥

 

महाक्रमो महाकर्मा महातेजा महोरगः ।

महाक्रतुर्महायज्वा महायज्ञो महाहविः ॥ ८५ ॥

 

स्तव्यः स्तवप्रियः स्तोत्रं स्तुतिः स्तोता रणप्रियः ।

पूर्णः पूरयिता पुण्यः पुण्यकीर्तिरनामयः ॥ ८६ ॥

 

मनोजवस्तीर्थकरो वसुरेता वसुप्रदः ।

वसुप्रदो वासुदेवो वसुर्वसुमना हविः ॥ ८७ ॥

 

सद्गतिः सत्कृतिः सत्ता सद्भूतिः सत्परायणः ।

शूरसेनो यदुश्रेष्ठः सन्निवासः सुयामुनः ॥ ८८ ॥

 

भूतावासो वासुदेवः सर्वासुनिलयोऽनलः ।

दर्पहा दर्पदो दृप्तो दुर्धरोऽथापराजितः ॥ ८९ ॥

 

विश्वमूर्तिर्महामूर्तिर्दीप्तमूर्तिरमूर्तिमान् ।

अनेकमूर्तिरव्यक्तः शतमूर्तिः शताननः ॥ ९० ॥

 

एको नैकः सवः कः किं यत् तत्पदमनुत्तमम् ।

लोकबन्धुर्लोकनाथो माधवो भक्तवत्सलः ॥ ९१ ॥

 

सुवर्णवर्णो हेमाङ्गो वराङ्गश्चन्दनाङ्गदी ।

वीरहा विषमः शून्यो घृताशीरचलश्चलः ॥ ९२ ॥

 

अमानी मानदो मान्यो लोकस्वामी त्रिलोकधृक् ।

सुमेधा मेधजो धन्यः सत्यमेधा धराधरः ॥ ९३ ॥

 

तेजोवृषो द्युतिधरः सर्वशस्त्रभृतां वरः ।

प्रग्रहो निग्रहो व्यग्रो नैकशृङ्गो गदाग्रजः ॥ ९४ ॥

 

चतुर्मूर्तिश्चतुर्बाहुश्चतुर्व्यूहश्चतुर्गतिः ।

चतुरात्मा चतुर्भावश्चतुर्वेदविदेकपात् ॥ ९५ ॥

 

समावर्तोऽनिवृत्तात्मा दुर्जयो दुरतिक्रमः ।

दुर्लभो दुर्गमो दुर्गो दुरावासो दुरारिहा ॥ ९६ ॥

 

शुभाङ्गो लोकसारङ्गः सुतन्तुस्तन्तुवर्धनः ।

इन्द्रकर्मा महाकर्मा कृतकर्मा कृतागमः ॥ ९७ ॥

 

उद्भवः सुन्दरः सुन्दो रत्ननाभः सुलोचनः ।

अर्को वाजसनः शृङ्गी जयन्तः सर्वविज्जयी ॥ ९८ ॥

 

सुवर्णबिन्दुरक्षोभ्यः सर्ववागीश्वरेश्वरः ।

महाह्रदो महागर्तो महाभूतो महानिधिः ॥ ९९ ॥

 

कुमुदः कुन्दरः कुन्दः पर्जन्यः पावनोऽनिलः ।

अमृतांशोऽमृतवपुः सर्वज्ञः सर्वतोमुखः ॥ १०० ॥

 

सुलभः सुव्रतः सिद्धः शत्रुजिच्छत्रुतापनः ।

न्यग्रोधोऽदुम्बरोऽश्वत्थश्चाणूरान्ध्रनिषूदनः ॥ १०१ ॥

 

सहस्रार्चिः सप्तजिह्वः सप्तैधाः सप्तवाहनः ।

अमूर्तिरनघोऽचिन्त्यो भयकृद्भयनाशनः ॥ १०२ ॥

 

अणुर्बृहत्कृशः स्थूलो गुणभृन्निर्गुणो महान् ।

अधृतः स्वधृतः स्वास्यः प्राग्वंशो वंशवर्धनः ॥ १०३ ॥

 

भारभृत् कथितो योगी योगीशः सर्वकामदः ।

आश्रमः श्रमणः क्षामः सुपर्णो वायुवाहनः ॥ १०४ ॥

 

धनुर्धरो धनुर्वेदो दण्डो दमयिता दमः ।

अपराजितः सर्वसहो नियन्ताऽनियमोऽयमः ॥ १०५ ॥

 

सत्त्ववान् सात्त्विकः सत्यः सत्यधर्मपरायणः ।

अभिप्रायः प्रियार्होऽर्हः प्रियकृत् प्रीतिवर्धनः ॥ १०६ ॥

 

विहायसगतिर्ज्योतिः सुरुचिर्हुतभुग्विभुः ।

रविर्विरोचनः सूर्यः सविता रविलोचनः ॥ १०७ ॥

 

अनन्तो हुतभुग्भोक्ता सुखदो नैकजोऽग्रजः ।

अनिर्विण्णः सदामर्षी लोकाधिष्ठानमद्भुतः ॥ १०८ ॥

 

सनात्सनातनतमः कपिलः कपिरव्ययः ।

स्वस्तिदः स्वस्तिकृत्स्वस्ति स्वस्तिभुक्स्वस्तिदक्षिणः ॥१०९ ॥

 

अरौद्रः कुण्डली चक्री विक्रम्यूर्जितशासनः ।

शब्दातिगः शब्दसहः शिशिरः शर्वरीकरः ॥ ११० ॥

अक्रूरः पेशलो दक्षो दक्षिणः क्षमिणांवरः ।

विद्वत्तमो वीतभयः पुण्यश्रवणकीर्तनः ॥ १११ ॥

 

उत्तारणो दुष्कृतिहा पुण्यो दुःस्वप्ननाशनः ।

वीरहा रक्षणः सन्तो जीवनः पर्यवस्थितः ॥ ११२ ॥

 

अनन्तरूपोऽनन्तश्रीर्जितमन्युर्भयापहः ।

चतुरश्रो गभीरात्मा विदिशो व्यादिशो दिशः ॥ ११३ ॥

 

अनादिर्भूर्भुवो लक्ष्मीः सुवीरो रुचिराङ्गदः ।

जननो जनजन्मादिर्भीमो भीमपराक्रमः ॥ ११४ ॥

 

आधारनिलयोऽधाता पुष्पहासः प्रजागरः ।

ऊर्ध्वगः सत्पथाचारः प्राणदः प्रणवः पणः ॥ ११५ ॥

 

प्रमाणं प्राणनिलयः प्राणभृत्प्राणजीवनः ।

तत्त्वं तत्त्वविदेकात्मा जन्ममृत्युजरातिगः ॥ ११६ ॥

 

भूर्भुवःस्वस्तरुस्तारः सविता प्रपितामहः ।

यज्ञो यज्ञपतिर्यज्वा यज्ञाङ्गो यज्ञवाहनः ॥ ११७ ॥

 

यज्ञभृद् यज्ञकृद् यज्ञी यज्ञभुग् यज्ञसाधनः ।

यज्ञान्तकृद् यज्ञगुह्यमन्नमन्नाद एव च ॥ ११८ ॥

 

आत्मयोनिः स्वयंजातो वैखानः सामगायनः ।

देवकीनन्दनः स्रष्टा क्षितीशः पापनाशनः ॥ ११९ ॥

 

शङ्खभृन्नन्दकी चक्री शार्ङ्गधन्वा गदाधरः ।

रथाङ्गपाणिरक्षोभ्यः सर्वप्रहरणायुधः ॥ १२० ॥

 

सर्वप्रहरणायुध ॐ नम इति ।

Friday, October 20, 2023

भारतीय_संस्कृतीतील_विज्ञान १

#भारतीय_संस्कृतीतील_विज्ञान 
#कोकण_संस्कृती #नवे_करणे

भाताचं नवे करायची परंपरा !!

(ही संपूर्ण पोस्ट Vinayak Bhagwat  यांची असून भारतीय संस्कृती व विज्ञान या सदरात पुन्हा देत आहे)

           कोकणात साधारण नवरात्रोत्सवाच्या आसपास भातशेतीत भाताची केसरं तयार होतात. शेतात कष्ट करून पिकवलेल हे धान्य असच वाटेल तेव्हा खाण्यास सुरु करत नाहीत तर ते सुद्धा पारंपरिक पद्धतीने सोहळा करून ग्रहण करण्यास सुरुवात करतात.  यालाच 'नवे करणे' म्हणतात. हे नवं करण्याचे दिवसही घरा घरातुन ठरलेले असतात. काही ठिकाणी बसता घट म्हणजे घटस्थापनेला करतात काही ठिकाणी उठता घट म्हणजे दसऱ्याला (किंवा नवमीला) करतात. बहुतांशी नवान्न पौर्णिमेला करतात.  नवान्न पोर्णिमा म्हणजे कोजागिरी पोर्णिमा. काही ठिकाणी चंपाषष्ठी ला नवं करतात, कारण तोपर्यंत भात शेती पूर्णपणे तयार झालेलीे असते. 
           भात कापणीला आल्यावर सुरुवात करण्यापूर्वी पहीले पाच आवे कापून घरी आणायचे, ते केळीच्या पानावर ठेवून त्यांची केसरं काढायची (लोंब्या). त्याची पूजा करून हळदीकुंकू वाहून हे नवीन धान्य प्रथम देवाला वाहतात. मग या लोंब्या व याच शेतात उगवलेली रानफुले व मांगल्याच प्रतीक असणाऱ्या  आंब्याची पाने एकत्र बांधून ते  देव्हारा, धान्य ठेवण्याची कणगी, कोठीची जागा, इतकच काय पण ताक करायचा खुंटा व शिंके, हे धान्य (भात) मिळवण्यासाठी जे जे वापरलं तिथे म्हणजे नांगर जु वगैरे, पूर्वी धान्य कांडण्यासाठी मुसळ वापरीत म्हणून त्याला, भात भरडायची घिरट, जाते, घडवंची ई. ठिकाणी बांधतात.  काही लोंब्या हातांत सोलून किंवा पाटावर एखाद्या नळीने भरडून तांदूळ बाहेर काढायचे त्या ताज्या तांदळाची (बाकीच्या तांदळात घालून) खीर व भात करायचा त्याचा नैवेद्य देवाला दाखवायचा आधी ज्यांच्यामुळे हे उत्पादित झाले त्या गायी गुरांना, जोताच्या बैल/ रेड्याना घास (नैवेद्य) द्यायचा आणि मग सहभोजन करायचे. नवे दाणे थोडेच असले तरी मग संपूर्ण जेवणच नवं होऊन जातं ही परंपरेची किमया. 
             काही लोंब्या, रानफुल व आंब्याची पानं बांधून "तोरण" करून मुख्य दरवाजावर बांधलं जातं. हे दारात दिसलं की कळतं या घरात नवं करून झालयं. कारण काही जुनी माणसं अजूनही ज्या घरात नवं केलं नाही त्या घरात जेवत नाहीत, देवाला आणि ज्यापासून हे मिळालं त्या वस्तुंना अर्पण केल्याशिवाय आपण खायचं नाही हा नियम. आता हे कमी होत चाललंय.. फार कशाला माझी  पण नजर या काळात दारावर नवं बांधलंय का हे बघतेच. हे तोरण खूप दिवस दरवाज्यावर टिकाव त्यातील भाताचे गोटे पडून जाऊ नये म्हणून ते बांबूच्या काठीत बांधूनही दारावर अडकवतात, आणि अशी दारं हे घर शेतकऱ्यांचं आहे, तुमच्या अन्नदात्याच आहे हे सांगत मानानं मिरवत उभी राहतात. कृतज्ञतेचा खरा अर्थ जाणून तो कृतीत उतरवणारी अशी ही आपली संस्कृती एकदा जाणून घेतली मग टाकावी म्हटली तरी टाकवत नाही. 
           हे 'नवं' एवढ्या श्रद्धेने केलं जातं की ज्याची शेती नाही त्याला गावातील इतर शेतकरी या भाताच्या लोंब्या व रानफुल नेऊन देतो. आधी देवाला ठेवल्या शिवाय आणि ज्यामुळे आपल्याला हे मिळालं त्या औजाराना, जोताच्या बैल रेड्यांना अर्पण केल्याशिवाय आपण खायचं नाही ही त्यामागील भावना.. अशी ही आपली संस्कृती. घरात ठिकठिकाणी बांधण्यामागेही घरीदारी धान्य भरून राहावे हीच भावना. अधिक काय लिहिणे..

©विनायक भागवत

भारतीय_संस्कृतीतील_विज्ञान २

#भारतीय_संस्कृतीतील_विज्ञान 

आपले पूर्वज किती हुशार होते आणि त्यांनी किती विचार करून संस्कार व त्यातील तंत्र विकसित केलेली होती हे बघा

"बारशाच्या वेळी आपण वरवंटा कुंची घालून सजवतो आणि प्रथम तोच कोणी गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या असे म्हणत पाळण्याच्या वरून खाली 3 वेळा देतो घेतो" या वरवंट्याला काय म्हणतात ?
असे का करतात ?
जाणकारांनी कृपया सांगावे आणि का..?

विज्ञानाला परंपरेची जोड!
कुंची घातलेला वरवंटा त्याला गोपा असे म्हणतात. बाळकृष्ण चे प्रतीक. गोपाळ नाही म्हणत कारण तो दगड अर्थात शिव आहे अशी समज असे.
पूर्वी रेडिमेड पाळणे नव्हते व बाळाला काही धोका होऊ नये म्हणून हा गोपा ठेवून टेस्टिंग करायचे अनोखे तंत्र

गोपा पाळण्यात ठेवायचे कारण म्हणजे वजन टेस्टिंग, आणि प्रथम हा पाळणा आम्ही बाळकृष्ण साठी तयार केला आहे व त्यानेच ह्याची कळजी घ्यावी, येथे वास करावं अथवा आमच्या बाळा सोबत निजावा, रक्षण कराव(टेस्टिंग)

गोप फिरवतात त्याचे कारण म्हणजे, आता सर्वांनी घरी आलेल्या नवीन बाळाला कसे उचलावे, हाताळावे, जपावे हे समजुन घेण्यासाठी. जर १०-१५ पौंड चा गोपा  नीट उचलता आला तर बाळाला सांभाळणे आई,  आजी, आत्या, भावंडं, मामी..यांना सोपे जाईल. (ट्रेनिंग)

अजून एक कारण म्हणजे, हे बाळ आपण सर्वांचे अर्थात पूर्ण कुटुंबाचे आहे ही आपुलकी व्यक्त करणे. नाते जोडणे आणि आशीर्वाद प्राप्त करणे हा सुंदर उद्देश्य होता. 🙏🙏🙏(साभार G Rajesh  )

भारतीय_संस्कृतीतील_विज्ञान ३

#भारतीय_संस्कृतीतील_विज्ञान 

आपले पूर्वज किती हुशार होते आणि त्यांनी किती विचार करून संस्कार व त्यातील तंत्र विकसित केलेली होती हे बघा

काल Sunil Kulkarni  यांनी विचारलेला प्रश्न की बारश्यात नाव ठेवायचा मान बाळाच्या आत्यालाच का मिळतो ? यामागे काही कारण असेल का?

कदाचित ही परंपरा चालू झाली त्यामागे काहीतरी पूर्वजांनी सूक्ष्म विचार केला असेलच ना?
माझ्या मनात काही सुचले ते थोडक्यात मांडतोय
1) कदाचित असे असेल की त्या घरातील लेकरू म्हणजे त्या घरातील मुलगी ,जी लग्न होऊन दुसऱ्या घरी गेली असेल किंवा नसेल पण आत्या म्हणून तिला हा मान दिला गेला, कदाचित असा विचार असेल की घरातील वंशपरंपरा चालू ठेवण्यासाठी ,त्या घरातील आत्या म्हणजे जीला आजोबा ,पणजोबा,खापरपणजोबा यांची नावे माहिती आहेत आणि वंशवेल पुढे चालू राहिला अश्या अर्थाने तीच नावे(पणजोबाचे नातवाला व पणजीचे नातीला) पुन्हा ठेवायची प्रथा होती.

2) माहेरवाशीण पुन्हा त्या निमित्ताने घरी येईल ,आत्याचा मान म्हटल्यावर तिला तिच्या सासरहून पाठवणारच. जुन्या काळी माहेरी पाठवायचे प्रमाण फारच कमी होते ,हेही एक कारण असू शकेल.

3) जुन्या काळी बालविवाह होत आणि त्यावेळी सुन लहान वयाच्या असायची,मग त्यावेळी ओल्या बाळंतिणीला मैत्रिणीप्रमाणे सर्व काही समजून सांगणारी आत्या आली व तिच्याकडूनच नाव ठेवले गेले की सुनेचे सासुसासरे (आत्याचा मान म्हणून) खुश , बहीण आली व तिने नाव ठेवल्याने नवराही खुश आणि आपोआप नविन बाळाच्या आगमनाने सर्व घर एकत्र यायचे आणि सर्वच खुश. 

4)नवीन पिढीचे आगमन झाले तरीही त्या आत्यालाही मी कोणी वेगळी नाही तर या घराचीच एक घटक आहे हा मानसिक आधार देणारी मुख्य परंपरा म्हणजे बारश्यातील आत्याने नाव ठेवायची परंपरा चालू झाली असावी.

अजून कोणाला काही यावर सुचत असल्यास नक्की सांगा.
- निलेश जोशी

#भारतीय_संस्कृतीतील_विज्ञान ४

#भारतीय_संस्कृतीतील_विज्ञान  ४

आज एका समूहावर एका ताईंनी दिव्याच्या पूजेविषयी प्रश्न विचारला ,त्या संदर्भात विचार करताना जे सुचले ते लिहितोय ,काही चुकल्यास माफी असावी.

मी स्वतः सर्वपूजा अभ्यासली आहे ,त्यानुसार जेव्हा मी षोडष-उपचार पूजा हा विधी बघतो त्यावेळी मला माझ्या इंजिनिअरिंग भाषेत ती "चेकशीट" वाटली ,पूजेत पुढे लागणाऱ्या सर्व वस्तू आहेत की नाहीत हे बघत पुढे जाणे हे या चेकशीटचे घटक आणि मुख्य काम.हे सर्व खूपच सुंदर पद्धतीने या पूजाविधी मध्ये गुंफले आहे.

आपण एक एक उपचार बघूया

आचमन - अंशतः पाणी बघणे म्हणजे जे पाणी देवाच्या पूजेसाठी वापरणार ते चाखणे,हाताळणे 
त्याचबरोबर आपले हात स्वच्छ करणे व स्वतःकडे उपवस्त्र आहे की नाही हा चेक पॉईंट. तसेच  गुरुचरित्रात सांगितले तसे आचमन केल्यामुळे रोजच्या व्यवहारात पाणी प्यालो तर कधीच ऍसिडिटी होणार नाही. आधुनिक विज्ञानदेखील मान्य करते की आपण कितीही पाणी प्यालो तरीही त्यातील थोडाच अंश रक्तात उतरतो.सावकाश व थोड्या प्रमाणात प्राशन केलेलं पाणी शरीराच्या नसातून रक्तात मिसळते व त्यामुळे रक्ताची घनता योग्य प्रमाणात राखायला मदत होते,ज्यामुळे ऍसिटीडी ,रक्तदाब यापासून आपण दूर राहतो. आचमन हे एखाद्या सलाईनसारखेच आहे.आचमन केल्याने शरीरही हलके रहाते.

भूमी आवाहन - आपण बसलोय ती जागा साफ आहे, आसन घेतलय का व ते व्यवस्थित आहे का हा चेक पॉईंट

घंटा ,दीप ,शंख ,कलश पूजा व आवाहन -
या सर्व पुढे लागणाऱ्या गोष्टी बरोबर आहेत का व चालू आहेत का ? घंटा वाजविणे , दीप वाती ज्वलन असणे

गणेश पूजन - या पूजनात श्री गणेशाचे पूजन हा मंगल विचार आहेच पण त्यासोबत मुख्य देवतेला वाहायचा सर्व गोष्टी इथेच चेक केल्या जातात (दूध ,गंध ,हळद कुंकू ,वस्त्र ,जानवे ,पत्री ,फुल ,नैवेद्य , उदबत्ती ,स्थापित दीप व धूप)

हे सर्व झाल्यावर पुढे हे 16 उपचार करायचे मुख्य देवतेसाठी करायचे आहेत, ते 16 उपचार पुढीलप्रमाणे आहेत.

१.आवाहन- मूर्तीमध्ये स्वत: परमात्मा अतिथीरूपाने आला आहे अशा भावनेने देवतेचे स्वागत.

२.आसन- देवतेला बसण्यासाठी आसन 

३.पाद्य-मूर्तीच्या चरणांवर पाणी घालून तिचे पाय धुणे.

४.अर्ध्य-देवतेविषयी आदर व्यक्त करण्यासाठी पळी वा शंखात गंध,अक्षता ,फुल घालून ते पाणी देवतेला अर्पण करतात.

५.आचमन-देवतेला पिण्यासाठी पाणी मूर्तीच्या मुखाजवळ अर्पण करतात.

६.स्नान व अभिषेक- देवतेवर सतत पाण्याची संततधार अर्पण करणे.

७.वस्त्र-देवतेला कार्पासवस्त्र म्हणजे कापसाचे वस्त्र अर्पण करणे.

दुसऱ्या प्रकारे विचार केला तर वस्त्र हे कापसाचे का अर्पण करायचे ,ते ही बनवण्याची पद्धत बघा ,कापूस लांब ओढून सुटा करून थोड्या अंतराने मणी बनवून विशिष्ट जागी कुंकू लावून पीळ देणे 
ही वस्त्रमाला खरच एखाद्या मोत्याच्या माळेसारखी दिसते 
म्हणजे जुन्याकाळी लोकांकडे पैसे नव्हते पण अश्या प्रकारच्या गोष्टीतून त्यांनी स्वस्त पण सुबक पर्याय निर्माण केले. 
मग त्यात विविधता आणण्यासाठी गणपतीला वाहायचे सिंदूर लावून पीळ द्या ,महादेवाला भस्म लावून ,देवीला हळद कुंकू लावून अश्या प्रकारे वस्त्रमाला सजवायला चालू झाले. हे कुठल्याही धर्मग्रंथातून आलेले नसेल तर आपल्या पूर्वजचे शोध आहेत .
वस्त्रमाला आपण अर्पण करतो स्नान व पंचामृत अभिषेक झाल्यावर ,कापूस असल्याने मूर्ती ओली झाली असेल तर सर्व पाणी कापसाने शोषले जाईल व मूर्ती भंग होणार नाही .मणी वस्त्रमाला पद्धतीमुळे दिसायला सुबक व कापूस पुंजके तयार होतील म्हणजेच पाणी धरून ठेवायची कापसाची ताकत वाढली.

८.उपवस्त्र-उपरणे किंवा कंचुकी म्हणून अर्पण केले जाते.

९. गंध-सुगंधासाठी देवतेला चंदन लावले जाते.अत्तर लावले जाते.

१०.पुष्प-फुले व पत्री देवाकडे देठ करून अर्पण करणे.निसर्गात जे उपलब्ध आहे त्याचाच वापर, नको अती खर्च आणि नको अती चढाओढ, जी सजावट ती नैसर्गिक, उपलबधतेनुसारच आणि सहजजोगे मिळेल असे,आता अनेकजण दारी,परसात झाडे नाहीत असे असतील तर पत्रिसाठी तरी या वनस्पतींची लागवड आजूबाजूला करतील आणि त्याच्यायोगे शुद्ध वातावरण घराच्या आजूबाजूला सदोदित राहते. पत्रीच्या निमित्ताने बागेत, परसात पायपीट होते, पावसात झालेली पडझड लक्षात येते आणि येत्या काळात डागडुजी करणे, शुष्क वनस्पती काढून नवीन लागवड करणे शक्य होईल ही तजवीज असावी.परंतु जे फ्लॅट मध्ये राहतात व ज्यांना खरचं शक्य नाही त्यांनी अती वणवण आणि चिडचिड करून अमुक गोष्ट पाहिजेच असाही अट्टाहास टाळावा.पूजा सामग्री आणणे हा सोहळा व्हायला हवा त्याने अनेकजणांना दुखावून ,रसभंग करून त्यांच्यातील देवाला दुखावणे निषिद्ध असेल आणि देवालाही हे मान्य नसेल.

११.धूप-नैसर्गिक सुगंधी द्रव्याने तयार केलेली उदबत्ती अर्पण करणे. 

१२.दीप-तूपाचे निरांजन देवाला अर्पण करणे व देवतेतील त्जाच्या अंशाला ओवाळणे.

१३.नैवेद्य-लघुनैवेद्य,प्रसाद नैवेद्य व महानैवेद्य असे तीन प्रकार यात येतात.बरं नैवेद्य म्हणून गूळ खोबरे किंवा शेंगदाणे गूळ असतात ,हे काही देवाचा प्रसाद म्हणून घरातील मंडळी विशेषतः लहान मुलेच खातात.म्हणजेच त्यांना पौष्टिक आहार मिळण्याची तजवीज.

१४.प्रदक्षिणा-स्वत:च्या उजव्या बाजूने डाव्या बाजूकडे फिरून देवतेला प्रदक्षिणा घालणे.

१५.नमस्कार- देवतेला नमस्कार करणे.

१६.मंत्रपुष्प-पूजेत काही न्यून राहिल्यास त्याचे प्रतीक म्हणून अक्षता व फुले देवाला अर्पण करणे.

काय मग? आहे की नाही ही चेकशीट?  आपले पूर्वज खूप हुशार होते व त्यामुळे त्यांनी पंचामृत ,गूळखोबरे सारखे पोंष्टीक घटक आपल्या पूजेत समाविष्ट केले म्हणजे तीर्थ प्रसाद म्हणून ते खाल्ले जातील. आपल्या हिंदू संस्कृतीचा बारकाईने अभ्यास केला तर अतिशय सूक्ष्म विचार बघायला मिळतो हे सर्वात विशेष.
-निलेश जोशी

भारतीय_संस्कृतीतील_विज्ञान ५

#भारतीय_संस्कृतीतील_विज्ञान ५

देवाकडे दिवा लावताना निरांजन, समई, नंदादीप वगैरेत जोडवात, म्हणजे दोन वाती एकत्र करुन एका ज्योतीत लावावा. (प्रत्येक ज्योतीत 2वाती एकत्र करुन)
यात पंचारत, एकारत, जी आरती करताना वापरतात त्यात, पंचारतमध्ये प्रत्येक ज्योतीत दोन वाती एकत्र करुन लावाव्या. म्हणजे 10वाती - 2वातीची एक जोडी.
दिवाळीच्या उत्सवात येणारे सण, वाढदिवसाच्या दिवशी वगैरे जी ओवाळणी केली जाते, त्या तबकातही निरांजनात दोन ज्योती (दोन -दोन वातींच्या) लावाव्या.

       सर्वप्रथम दिवा का लावला जातो? याचे उत्तर तुम्हाला शोधावे लागेल!
असतो मा सद्गमय। तमसो मा ज्योतिर्गमय।
मृत्योर्मामृतं गमय ॥ ॐ शान्ति शान्ति शान्तिः ॥ (बृहदारण्यकोपनिषद् 1.3.28)
उपनिषदांमध्ये म्हटल्याप्रमाणे "असत्य - अंधार - मृत्यु" हे समान स्वभावाचे असतात. याउलट "सत्य - प्रकाश - अमृत" हे सकारात्मक गुणही समान स्वभावाचे असतात.
      तुम्ही असत्य आणि अंधारात जीवन जगत असाल तर मृत्युकडे तुमची वाटचाल होत असते. आणि तुम्ही जर सत्य आणि प्रकाशात जीवन व्यतीत करणार तर अमृत पदाकडे तुमची वाटचाल होत असते.
म्हणून येथे "अज्ञानाचा अंधकार" घलविण्यासाठी आपल्या जीवनात "ज्ञानाचा प्रकाश" आपल्याला निर्माण करावा लागतो. तरच अमृतपद आपले होते, अन्यथा नाही.ज्याप्रमाणे ज्योतिचा प्रकाश हा भौतिक अंधाराला दूर सारून तेथे भौतिक जगताविषयी ज्ञान उत्पन्न करते - त्याच प्रमाणे "सत्याचा प्रकाश" हा मानसिक जगतातील अज्ञान दूर करून अमृतपदाचे ज्ञान आपल्यासाठी उत्पन्न करते. म्हणून ज्योती कडून प्रेरणा घेवून आपण आपल्या मनातील अज्ञान दूर सारण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी दिवा लावित असतात. त्याकडून प्रेरणा घेण्यासाठी.(आता तुम्हाला किती मोठा दिवा, अन् किती मोठा प्रकाश पाडून किती मोठे ज्ञान निर्माण करायचे हे तुमच्या हातात आहे.)
       निरांजनातील जोडवात म्हणजे २ वाती एकत्र लावण्याची परंपरा आहे. याला जिवाशिवाची जोड, जोडा सलामत राहावा, द्वैताचे ( दोन वातींची ) अद्वैत ( एकच ज्योत ) अशी अनेक कारणे सांगितली जातात.दोन वातींची एक ज्योत आजुबाजुचा सारा अंधार नाहिसा करून टाकते... हे एक सुखी प्रापंचिक जीवनाचं द्योतक आहे. नवरा (पुरूष) आणि बायको (स्त्री) यांनी एकत्र येऊन जीवनातील अनेक समस्यावर मात करून संसार फुलवायचा असतो हेच दिव्यातील वात आपल्याला शिकवित असते.
       विज्ञानाच्या पार्श्वभूमीवर विचार करता दोन वाती एकत्रित करून लावण्याच वैज्ञानिक कारण काय असावे? दोन वाती एकत्र लावल्यावर त्या वातींमध्ये असणारी सूक्ष्म पोकळी ही एका सूक्ष्म नलिकेचे काम करते. त्या  capillary action मुळे ज्योतीला तेल पुरवठा उत्तम प्रकारे होतो. अन्यथा एकच वात लावणे हे धार्मिक दृष्ट्या चुकीचे नाही. 
       येणारा नवरात्रीचा उत्सव, सर्व गोष्टी नीट समजून घेऊन कुठल्याही भीती वा दडपणाशिवाय भक्तिभावाने साजरा करावा.  

II या देवी सर्वभूतेषु शक्ति रूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम: II 

- निलेश जोशी

मराठी अथर्वशीर्ष

मराठी अथर्वशीर्ष

ॐ नमस्ते गणपते, तूचि प्रत्यक्ष तत्त्व सत्। तूचि केवल कर्ता बा, तूचि धर्ताहि केवल। तूचि केवल संहर्ता, तूचि ब्रह्महि सर्वहे। तू साक्षात् नित्य तो आत्मा॥१॥

ऋत मी सत्य मी वदे ॥२॥

करी रक्षण तू माझे, वक्त्या-श्रोत्यांस रक्ष तू। दात्या-घेत्यांस तू रक्ष, गुरू - शिष्यांस रक्ष तू। मागुनी पुढुनी डाव्या, उजव्या बाजूने पण वरूनी खालुनी माझे, सर्वथा कर रक्षण॥३॥

जसा वाङ्मय आहेस, तू चिन्मयहि बा तसा। जसा आनन्दमय तू, तू ब्रह्ममयही तसा। देवा तू सच्चिदानन्द, अद्वितीयहि तू तसा। प्रत्यक्ष ब्रह्म तू, ज्ञान-विज्ञान-मयही तसा ॥४॥

सर्व हे जग उत्पन्न, तुझ्यापासुनि होतसे। त्याची स्थिती तुझ्यायोगे, विलयेल तुझ्यात ते। भासते ते तुझ्या ठायी, तू भूमि जल अग्नि तू। तूचि वायुनी आकाश, वाणी स्थाने ही चार तू ॥५॥

तू जसा त्रिगुणां-पार, त्रिदेहांच्याहि पार तू। तू अवस्था-त्रयां-पार, त्रिकालांच्याहि पार तू। तू मूलधार चक्रात, देहाच्या नित्य राहसी। इच्छा-ज्ञान-क्रिया रूपी, शक्ती त्या तूचि तीनही। ध्याती नित्य तुला योगी, तू ब्रह्मा तूचि विष्णूही। तू रुद्र, इंद्र, तू अग्नी, तू वायू, सूर्य ,चन्द्रही तू ब्रह्म, तूचि भू, तूची अन्तरिक्ष,नी स्वर्गही। तूचि ॐ कार हे बीज, वर्णिती ज्यास वेदही॥ ६॥

आधी ‘ग’ कार उच्चार, ‘अ’ कार तदनन्तर। त्यानंतर अनुस्वार, अर्धचन्द्रे सुशोभित। ॐ कार-युक्त हे बीज, मन्त्ररूपचि हे तव । ‘ग’ कार रूप हे पूर्व, असे मध्यम रूप ‘अ’। अन्त्य रूप अनुस्वार, बिन्दू उत्तर रूपसा। नाद सांधतसे यांना, सन्धीचे नाम संहिता। गणेश विद्या ती हीच, आहे गणक हा ऋषी। छन्द हा निचृद्-गायत्री, देवता श्रीगणेश ही । ॐ गं रूपी गणेशाला, नमस्कार सदा असो ॥७॥

एकदन्तास त्या आम्ही, देवाधीशास जाणतो। आणि त्या वक्रतुण्डाते, आम्ही ध्याने उपासतो। त्यासाठी सर्वदा आम्हा, तो दन्ती प्रेरणा करो ॥ ८॥

एकदन्ता चतुर्हस्ता, पाश - अंकुश धारका । द्न्तनी वरदा मुद्रा, धारका मूषक - ध्वजा। लम्बोदरा रक्तवर्णा , शूर्प-कर्णा गजानना । रक्त - वस्त्रा विघ्न-हर्त्या, गिरिजानन्दन-वर्धना। रक्त-चन्दन-लिप्तांगा, रक्त-पुष्पा-सुपूजिता । भक्तावरी दया कर्त्या ,अच्युता जग-कारणा। सृष्टिपूर्वी प्रकटल्या, प्रकृती पुरूषा परा । या ध्यातो नित्य तो योगी, योग्यांमध्ये वरिष्ठसा ॥ ९॥

वन्दन व्रातपतिला, गणाधेशास वन्दन । वन्दन प्रमथेशाला, एकदन्तास वन्दन। लम्बोदरा शिवसुता, विघ्नहर्त्यास वन्दन। वांछिला वर देणाऱ्या अय, तव मूर्तिस वन्दन ॥१०॥